
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठित मुंबई, दि. १४ : ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते रविवार... Read more »

“ठाणे येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. १३: ठाणे (कळवा) येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने... Read more »

शहीद वीरांच्या कृतज्ञतेपोटी “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत काल सन्मान सोहळ्याचे आयोजन कल्याण/डोंबिवली, दि. १०: शहीद वीरांच्या कृतज्ञतेपोटी “मेरी माटी मेरा देश” अर्थातच “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत आजच्या सन्मान... Read more »

“वडपे ते ठाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या” – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. २५: वडपे ते ठाणे आठ पदरी रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केले आहे. या... Read more »

तानसा धरण परिसरातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा ठाणे, दि. २३: ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील... Read more »

बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतलेल्यांची प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार मीरा-भाईंदर, दि. १९: मीरा-भाईंदर येथील जनतानगर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत (बीएसयूपी) मोफत सदनिका देण्यात आल्या होत्या.... Read more »

“येत्या काळात ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. २५: केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी,... Read more »

“पुरस्कारप्राप्त महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्यासाठी प्रोत्साहन मिळेल” – महिला व बालविकास मंत्री मुंबई, दि, ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी... Read more »

“सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर, दि. २०: सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोईसर (जि. पालघर) येथील आदिवासी... Read more »

“ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार” – मंत्री दीपक केसरकर मुंबई दि. १४: ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडा समितीमध्ये निरी... Read more »