
गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता मुंबई, दि.३०: गेले १० दिवस गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. तर अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रमुख चौपाटींवर भक्तांची असंख्य गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या... Read more »

“कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत” – मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. २७: केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्त्वाचे... Read more »

हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात नागरिकांची समिती गठित करण्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश मुंबई, दि. २७: मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा... Read more »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वेळेत वितरित करण्याचे महिला व बालविकास मंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. २६: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरित करण्याचे निर्देश महिला व बालविकास... Read more »

“कुलगुरुंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात” – राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना मुंबई, दि. २६: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात... Read more »

“राज्यात जोमदार पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे” – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दि. २५: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात... Read more »

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून पुण्यात कृषी विषयक पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. २५: वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणे, भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी... Read more »

श्रीमूर्ती विसर्जनासाठी तराफ्यांवरून जलाशयात जात आयुक्तांनी दिले स्वयंसेवकांना प्रोत्साहन नवी मुंबई, दि. २४: गौरीच्या आगमनानंतर वेगळ्याच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचा गौरी गणपती विसर्जन सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पडला. नवी मुंबई... Read more »

“शहराच्या वैभवात भर पडेल असे काम करा” – उपमुख्यमंत्री पुणे, दि. २४: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती... Read more »

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण १०० टक्के भरले नवी मुंबई, दि. २४: यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचे मोरबे धरण संपूर्ण १०० % भरले असून... Read more »