डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून डिजिटल ॲकॅडमी सुरु होणार मुंबई, दि. ७: डोंबिवली परिसरातील तरुणाईला तंत्रज्ञान क्षेत्रात “जॉब रेडी” करणारे डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, मशीन लर्निंग,... Read more »
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी काशिनाथ पाटील यांची नियुक्ती ठाणे, दि. ११: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने काशिनाथ गोटीराम पाटील यांची पक्षाच्या ‘ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष’ पदी व महेंद्र... Read more »
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठित मुंबई, दि. १४ : ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते रविवार... Read more »
“ठाणे येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. १३: ठाणे (कळवा) येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने... Read more »
शहीद वीरांच्या कृतज्ञतेपोटी “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत काल सन्मान सोहळ्याचे आयोजन कल्याण/डोंबिवली, दि. १०: शहीद वीरांच्या कृतज्ञतेपोटी “मेरी माटी मेरा देश” अर्थातच “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत आजच्या सन्मान... Read more »
“वडपे ते ठाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या” – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. २५: वडपे ते ठाणे आठ पदरी रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केले आहे. या... Read more »
तानसा धरण परिसरातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा ठाणे, दि. २३: ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील... Read more »
बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतलेल्यांची प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार मीरा-भाईंदर, दि. १९: मीरा-भाईंदर येथील जनतानगर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत (बीएसयूपी) मोफत सदनिका देण्यात आल्या होत्या.... Read more »
“येत्या काळात ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. २५: केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी,... Read more »
“पुरस्कारप्राप्त महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्यासाठी प्रोत्साहन मिळेल” – महिला व बालविकास मंत्री मुंबई, दि, ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी... Read more »