रामटेक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून... Read more »
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया संपन्न चंद्रपूर, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. याच अनुषंगाने मतदानासाठी... Read more »
मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा,... Read more »
जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची माहिती नागपूर, दि. १०: रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाची स्थिती लक्षात... Read more »
मतदानापूर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात २ दिवस आधी अर्ज सादर करावा चंद्रपूर, दि. ७ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी १३-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता जिल्हा... Read more »
“मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे” – जिल्हाधिकारी सौरभ कटियार अमरावती, दि. २३ : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच... Read more »
विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन दुरूस्तीसाठी २११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची मंत्री संजय राठोड यांची माहिती नागपूर/मुंबई, दि. १५ : विदर्भासाठी महत्त्वाच्या असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या प्रस्तावित प्रकल्पांपैकी ९७६ प्रकल्पांच्या पुनरूज्जीवन... Read more »
“नागपूरचा मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क आणि सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट यासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाचे लॉजिस्टिक कॅपिटल होण्याची क्षमता नागपूरात” – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर, दि. १४:... Read more »
“शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम, दि. ४ : शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब... Read more »
उद्यापासून नियमित सेवा सुरु यवतमाळ, दि. २८ : वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडीचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते... Read more »