
युपीएससी उत्तीर्णतेच्या प्रमाण वाढीसाठी गुणात्मक उपाययोजना सुचवण्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांचे आवाहन अमरावती, दि. १५: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा... Read more »

“शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध” – मंत्री उदय सामंत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे एमआयडीसीच्या रखडलेल्या समस्या सोडवू जिल्ह्यात नवीन उद्योग आणले जातील परभणी, दि. १४ : शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो... Read more »

“गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ०५ : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या... Read more »

“खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेला प्राध्यान्य द्यावे” – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलडाणा, दि. १२: : रस्त्यावरील खाद्यपदार्थ हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत उदाहरण असून प्रत्येक वर्गातील व्यक्ती आवडीने खातात.... Read more »

“मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार” – वनमंत्री गणेश नाईक चंद्रपूर, दि. ०९ : संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयावर... Read more »

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले चंद्रपूर/गडचिरोली, दि. ०४: महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडे सातच्या सुमारास भुकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भुकंपाची तीव्रता ५ पूर्णांक ३ दशांश रिक्टर... Read more »

“गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २९ : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत... Read more »

हिंदी विश्वविद्यालयात संविधान दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन वर्धा, दि. २७: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह म्हणाले की संविधान... Read more »

तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन गडचिरोली, दि.२०: गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही... Read more »

“महाराष्ट्रात अडीच लाख रिक्त पदं असून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, युवक आत्महत्या करत आहेत” – प्रियंका गांधी गडचिरोली, दि. १७: महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा... Read more »