
“समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दि. २२: ज्या समाजाला स्वतःच्या देदीप्यमान इतिहासाचा विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न... Read more »

निसर्गप्रेमींसाठी ‘जंगल है तो कल है’ प्रदर्शनाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. २१: जागतिक वन, जल आणि हवामान दिनानिमित्त ‘जंगल है तो कल है’ संकल्पनेतून गेटवे ऑफ इंडिया येथे... Read more »

“गडचिरोली मेटल अँड मिनरल्स कंपनीच्या कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल” – बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे मुंबई, दि. १५: गडचिरोली येथील सुरजागड येथील गडचिरोली मेटल अँड मिनरल्स कंपनीच्या कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष... Read more »

“राज्यात वन औद्योगिक विकास महामंडळ सुरु करणार” – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर, दि. २३: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. वन आधारित उद्योगांना चालना... Read more »

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक समाज घडवण्याच्या संकल्पनेतून हे उद्यान विकसित केले जाणार असून, याद्वारे सहानुभूती नव्हे तर सह-अनुभूतीचे दर्शन घडेल” – नितीन गडकरी नागपुर, दि. २०: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग... Read more »

“टाकळी डोल्हारी प्रकल्पबाधितांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, दि.१५: टाकळी डोल्हारी मध्यम प्रकल्पबाधित ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शासनाने नियमानुसार टाकळी डोल्हारी प्रकल्पबाधित ग्रामस्थांचा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी सकारात्मक... Read more »

भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन राष्ट्रीय विधि विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न नागपूर, दि. ११: विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा... Read more »

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनां आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केल्या मान्य चंद्रपूर, दि. ८: चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना “सर्वांसाठी घरे” योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात... Read more »

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप वर्धा, दि. ६: वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या ज्ञान यज्ञातून विचाराचे अमृत मिळाले आहे. या विचारातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम होईल, असे... Read more »

विधानपरिषदेच्या ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचा विजय अमरावती, दि.३: विधान परिषदेच्या ३ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. काल एकूण ४ मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले होते. आज... Read more »