नाव नोंदणी न केलेल्यांना अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मुंबई, दि. २१ : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार... Read more »
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून अनोखी मानवंदना मुंबई, दि. १२: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त रविवार, दि. १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर... Read more »
दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरणसिंग, डॉ. एम. एस. स्वामिनाथन व कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झाला होता मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार नवी दिल्ली, दि. ३०: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (३० मार्च... Read more »
‘एमटीडीसी’च्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित मुंबई, दि. १५ : पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात... Read more »
ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासह विविध क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारांचेही होणार वितरण मुंबई, दि. १२ : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर... Read more »
साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु. भागवत पुरस्कार जाहीर मुंबई, दि. 9 – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी नामवंत साहित्यिकास विंदा... Read more »
सन २०२३ चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ नारायण जाधव यांना जाहीर मुंबई, दि. १५ : संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर... Read more »
“भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा... Read more »
जाणून घ्या सविस्तरपणे सारथीच्या कौशल्य विकास प्रशिक्षण व शिष्यवृती योजनांबाबत सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. कौशल्य विकासाच्या योजनांच्या लाभामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थी आत्मनिर्भर बनले असून शैक्षणिक योजनांमुळे... Read more »
ग्रॅच्युइटीच्या मर्यादेत वाढ, पुनर्नूतनीय कमिशनसाठी पात्रता, एलआयसी एजंटससाठी टर्म विमा सुरक्षा आणि एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा समान दर, यांचा कल्याणकारी उपाययोजनांमध्ये समावेश नवी दिल्ली/मुंबई, दि. १८: केंद्रीय वित्त मंत्रालयाने आज, एलआयसी अर्थात... Read more »