
भारतात पुन्हा एकदा चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा चित्ता या जंगली प्राण्याचे अस्तित्व वाढवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर दक्षिण आफ्रिका आणि भारताने आज स्वाक्षऱ्या केल्या.... Read more »

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कार्यकर्ता गौतम नवलखा यांना दिलासा दिल्याचा न्या. एस. मुरलीधर यांच्यावर केला होता आरोप नवी दिल्ली/मुंबई, दि. ६: काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या २०१८ च्या आरोपांसाठी दिल्ली... Read more »

पनामा येथील ‘सीआयटीईएस कॉप 19’ या परिषदेत कासव आणि कासवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले मुंबई, दि. २५: गोड्या पाण्यातील बटागूर कचुगा कासवाच्या प्रजातीचा लुप्त होणाऱ्या प्रजातींमध्ये समाविष्ट करण्याच्या भारताच्या... Read more »

आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप मुंबई, दि. ४ : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात (Performance Grading Index- PGI) एकूण एक हजार गुणांकनापैकी ९२८ गुण मिळवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२०-२१... Read more »

राष्ट्रपतींच्या हस्ते शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. ५ : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (५ सप्टेंबर २०२२) विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे, शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, देशभरातील ४५ शिक्षकांना... Read more »

पद्म पुरस्कार – २०२३ साठी नामांकने पाठवण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत खुली नवी दिल्ली, दि. ४ : प्रजासत्ताक दिन, २०२३ च्या निमित्ताने घोषित करण्यात येणार्या पद्म पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन नामांकने/शिफारशी... Read more »

रामसर स्थळांच्या यादीत आणखी १० पाणथळ जागांच्या समावेशामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ६४ वर
रामसर स्थळांच्या यादीत आणखी १० पाणथळ जागांच्या समावेशामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ६४ वर रामसर स्थळांच्या यादीत १० पाणथळ जागांच्या समावेशामुळे भारतात आता १२,५०,३६१ हेक्टर क्षेत्रफळ असलेली एकूण ६४ रामसर स्थळे... Read more »

संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, संरक्षण सचिव आणि तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर वाहिली आदरांजली “वीरांचे आपल्या हृदयात सदैव स्मरण करत राष्ट्र उभारणीच्या मार्गावर पुढे जात राहू” – संरक्षण... Read more »

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक २०२१ मध्ये कर्नाटक, मणिपूर आणि चंदिगढ अव्वल स्थानी नवी दिल्ली, २१ जुलै २०२२: नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते आज भारतीय नवोन्मेष निर्देशांक २०२१... Read more »

वाचा आईने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर पंतप्रधान मोदी यांचा भावनिक ब्लॉग आई शंभरव्या वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी आपल्या आईसोबत घालवलेल्या बालपणीच्या काही... Read more »