
शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते वितरण नवी दिल्ली, दि. २७: नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित भव्य सोहोळ्यात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान... Read more »

मिशन चांद्रयान-३ यशस्वी! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे यशस्वी लॅंडींग चांद्रयान-३ ला यशस्वीरित्या आणि अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात भारताला आज यश आलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला... Read more »

चांद्रयान – ३ ची कक्षा कमी करुन ते चंद्राच्या अधिक जवळ नेण्याचा दुसरा टप्पा यशस्वी चांद्रयान – ३ ची कक्षा कमी करुन ते चंद्राच्या अधिक जवळ नेण्याचा दुसरा टप्पा आज यशस्वी झाला.... Read more »

जी-२० संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलन (आरआयआयजी) प्रतिनिधींचा आयआयटी मुंबई येथे अभ्यास दौरा मुंबई, दि. ६: जी-२० संशोधन मंत्र्यांच्या बैठकीच्या (आरएमएम) कार्यक्रम पत्रिकेचा भाग म्हणून, संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम संमेलनाच्या (आरआयआयजी) प्रतिनिधींनी... Read more »

दूरसंचार विभागाद्वारे ७५ हून अधिक नवोन्मेशीचा केला सत्कार नवी दिल्ली/मुंबई, दि. ४: दूरसंचार क्षेत्र हे नवनव्या तंत्रज्ञानासह सातत्याने विकसित होत असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्राने वायर लाईन ते मोबाइल सेवा असा कायापालट... Read more »

“राज्याच्या प्रगतीत सांख्यिकी संचालनालयाची भूमिका महत्त्वाची” – प्रधान सचिव सौरभ विजय मुंबई, दि. ३०: शाश्वत विकास ध्येयासाठी सांख्यिकीच्या कामासंदर्भात येत्या काळात अधिक धोरणात्मक नियोजन करण्याची गरज आहे. सांख्यिकी माहिती तयार करताना विश्लेषणात्मक... Read more »

इंडिया सेमीकंडक्टर अभियानाच्या (आयएसएम) माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार नवी दिल्ली, दि. ३१: सरकारने सुधारित सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत भारतात सेमीकंडक्टर तसेच डिस्प्ले फॅब्स यांच्या उभारणीसाठी १ जून पासून अर्ज मागवण्याचा... Read more »

वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर आरबीआय ची दूरसंचार विभागासाठी मार्गदर्शक तत्वे निर्गमित मुंबई, दि. २: देशभरात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडक भूमिका घेत आहे. आजकाल बनावट सिमकार्डच्या माध्यमातून सायबर... Read more »

दूरसंचार पुरवठादारांच्या दूरसंचार सेवांच्या गुणवत्तेचा ट्रायने घेतला आढावा नवी दिल्ली/मुंबई, दि. १८: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना मिळत असलेल्या सेवांची गुणवत्ता आणि अनाहूत व्यावसायिक संपर्कामुळे होणारा त्रास याबाबतच्या मुद्यांचा आढावा घेण्याच्या... Read more »

‘बीएसएनएल’ चे मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांची माहिती नागपूर, दि. ४: देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा २८ हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून... Read more »