विदर्भातील ‘या’ चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट घोषित नागपूर, दि. २७: हवामान विभागानं अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.... Read more »
कोल्हापूरसह कोकण किनारपट्टीवर येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता मुंबई, दि. १६: देशातील अनेक राज्यांमधून मान्सूनने माघार घेतली असली तरी, गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या दोन दिवसात देशात काही... Read more »
मुंबईसह राज्यात पावसाचे दमदार पुनरागमन मुंबई, दि. ८: राज्यात अनेक भागांत पावसाने पुनरागमन केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, नाशिक, धुळे, अहमदनगर याभागात पावसानं हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसानं जोरदार... Read more »
पुढील २४ तासांकरिता अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट मुंबई, दि. २३: भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट... Read more »
पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाही मुंबई, दि. ४: भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात... Read more »
राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट नाही मुंबई, दि. १: पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही व रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला... Read more »
पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना व औरंगाबाद येथेही आज पावसाचा अलर्ट मुंबई, दि. १८: भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही... Read more »
हवामान खात्याकडून उद्या मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त मुंबई, दि. २६: गेल्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. मंगळवारपर्यंत आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.... Read more »
विदर्भात पुढचे ३ दिवस उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज नागपुर, दि. १९: विदर्भासह देशाच्या पूर्व भागात पुढच्या ३ दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगढ़... Read more »
अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनार्याकडे वादळाचे मार्गक्रमण द्वारका, दि. १४: चक्रीवादळ बिपरजॉय अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनार्याकडे सरकत आहे. ते गुरुवारी (१५ जून) गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, त्यासाठी यंत्रणा सतर्क आहेत.... Read more »