
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७८४.३५ कोटी रुपयांच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामधून जाणार्या महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला दिली मंजूरी जळगाव, दि. २०: भारतमाला या ७८४.३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील जळगाव आणि मध्य... Read more »

सुकी नदी पात्रात अडकलेल्या ९ पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश जळगाव, दि. १८ : रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश... Read more »

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची ठाकरे सरकारवर टीका भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध जालना/मुंबई: ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च... Read more »

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा धुळे: धुळे शहरातल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी ६० पोलिसांना विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक प्रशिक्षण केंद्रातल्या पोलिसांना उलट्यांचा त्रास सुरु झाला, त्यानंतर... Read more »

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या रॉकेटची पोखरण येथे यशस्वी चाचणी जळगाव: जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यानं बनवलेल्या पिनाका रॉकेट लाँचर पॉड MK -1 ची पोखरण येथे यशस्वी चाचणी करण्यात आली. या... Read more »

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्वरी मुंबई/जळगाव, दि.५: जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची... Read more »

नाविन्यपूर्ण योजनेच्या कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक जळगाव दि.२१: जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२२-२३ करिता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित... Read more »

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई/जळगाव, दि.२७: जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या पथदिव्यांचे वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला असला... Read more »

२०२०-२१ मध्ये भारताने ६१९ कोटी रुपयांची १.९१ लाख टन केळी निर्यात केली भौगोलिक सांकेतांक (जीआय) प्रमाणित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना देत तंतुमय पदार्थ आणि खनिजानी समृद्ध ‘जळगाव इथली जीआय प्रमाणित केळी’... Read more »

टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील मुंबई दि. ९: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या निवारणासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत अशी माहिती, पाणीपुरवठा... Read more »