
“राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य” – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. २२: बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला निधी... Read more »

मराठी भाषा विद्यापीठाचा अहवाल डॉ. सदानंद मोरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांना सुपूर्द मुंबई, दि. ८: रिद्धपूर (जि.) अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे... Read more »

मुबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन मुंबई, दि. ५: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग,... Read more »

आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांची माहिती मुंबई, दि. ११ : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात... Read more »

कृषी, सामूहिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांचे आवाहन मुंबई दि. ६: शाश्वत कृषी आणि सामूहिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास... Read more »

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने “नटराज : वैश्विक ऊर्जेचे प्रकटीकरण” याविषयावर आयोजित केला परिसंवाद नटराज हे एक असे शक्तिशाली प्रतीक आहे ज्यामध्ये महादेवाची विश्वाचे निर्माता, रक्षणकर्ता आणि संहारक अशी तीनही रूपे एकवटलेली... Read more »

इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन मुंबई, दि. ३१: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक... Read more »

राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’ मुंबई, दि. ८: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन, वारसास्थळांबाबत कुतूहल निर्माण होवून जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन... Read more »

जाणून घ्या या योजनेची ठळक वैशिष्ठ्ये मुंबई, दि. ३०: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या... Read more »

“व्यक्तींना आवश्यक ती मदत घेण्यापासून रोखणारी नकारात्मक भावना दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे” – डॉ. भारती प्रवीण पवार यांचे प्रतिपादन मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यसेवा, शिक्षण, सार्वजनिक धोरण आणि सामाजिक समर्थन प्रणालींचा... Read more »