Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

माहूर येथे उद्या ९ मार्च रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शनाचे आयोजन

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यातील चित्ररथ सर्वसामान्यांना पाहता येणार नांदेड, दि. ८: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि... Read more »

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान

बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान नवी दिल्ली, दि. ४: बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्रामपंचायतीला नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

२७-२८ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महिला-२० च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग

२७-२८ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महिला-२० च्या प्रारंभिक बैठकीत भारतीय नौदलाचा सहभाग छत्रपती संभाजीनगर: येथे २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जी २० अंतर्गत महिला २० ची प्रारंभिक बैठक झाली. भारतीय नौदलातील... Read more »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ‘एमजीएम’ चे कमल किशोर कदम डी.लिट पदवीने सन्मानित

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षान्त समारंभ संपन्न मुंबई, दि. २५ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत... Read more »

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! असे नामकरण करण्याचे स्वप्न पूर्ण”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्राचे आभार मुंबई दि. २४: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी... Read more »

“उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यात काही गैर नाही. मात्र, औरंगाबादचे नामांतर..”

मुंबई उच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडली भूमिका मुंबई, दि. १६: महाराष्ट्रातील दोन जिल्हयांची नावे बदलण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारच्या काळात संमत करण्यात आला. उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यात काही गैर नाही. मात्र, औरंगाबादचे... Read more »

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज मर्यादा १० लाखांवरून १५ लाख रुपयांपर्यंत वाढवली जाणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन बीड, दि. ८: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात येणार असून कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा... Read more »

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार प्रकरणी फेरचौकशी होणार

रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांची विधानसभेत माहिती नागपूर, दि. ३० : उस्मानाबाद जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब गंभीर आहे. याप्रकरणी ४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरी याप्रकरणी... Read more »

कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करण्याचे नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन 

उद्या २७ डिसेंबरला आरोग्य केंद्रांवर ‘मॅाक ड्रिल’चे आयोजन नागपूर, दि. २६ :  कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत मास्कचा करावा,... Read more »

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून १२८६ कोटींचा निधी मंजूर

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून १२८६ कोटींचा निधी मंजूर मुंबई, दि.१८ : राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित... Read more »