मॉन्सूनपूर्व पावसाने मुंबई शहर व कोकण किनारपट्टीला केले खुष मुंबई: प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबई व कोकण किनारपट्टीवरील लोकांना काल रात्री मॉन्सूनपूर्व पावसाने हॅपी मॉन्सून केलं. विजांच्या कडकडाटात हजेरी... Read more »
कौमार्य चाचणीच्या प्रथेला केला विरोध म्हणून ‘त्यांनी’ कुटुंबावर टाकला बहिष्कार अंबरनाथ: देशात पुरोगामीत्वाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रात अघोरी रूढी-चाली अजूनही राजरोस हजारो संसार उध्वस्त करत आहेत. ठाण्यातील कांजरभाट समाजातील एका कुटुंबाने या प्रकरणी... Read more »
चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान सोमवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली... Read more »
चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटचा रणसंग्राम लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील ९ राज्यांमधल्या ७१ जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची... Read more »
राज्यातील ८०० पोलिसांना महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार मुंबई: राज्य पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी आणि सलग १५ वर्षे उल्लेखनीय सेवा करणार्या तब्बल ८०० पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना येत्या १... Read more »
ठाणे, पालघर जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेतर्फे पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांना मोलाची मदत एक कदम उठाओ किसी की मदद के लिए उस दिन तुम जीत जाओगे उस दिन तुम्हारे अंदर की इंसानियत जीत जाएगी... Read more »