चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण म्हणाले “कोकणची संपन्नता जगासमोर येणार” सिंधुदुर्ग, दि.९: सिंधुदुर्ग येथे आजपासून सुरू झालेल्या चिपी विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले असून खर्या अर्थाने कोकणच्या विकासाने भरारी... Read more »
“महा” चक्रीवादळाचा प्रभाव अद्याप बाकी, खवळलेल्या समुद्रासह पावसाचा अंदाज कोकण: “महा चक्रीवादळ” वायव्य दिशेने किनाऱ्यापासून आणखी दूर गेले असले तरी, महाराष्ट्रावर चक्रीवादळ महा चा प्रभाव अजूनही संपलेला नाही. स्कायमेटने येत्या २४ तासांत... Read more »
चिडलेल्या नाणार प्रकल्पविरोधी ग्रामस्थ महिलांनी मुख्यमंत्र्यांना दिली गाढवाची उपमा Read more »
शिवसेना एक लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुरवणार शालेय साहित्य मुंबई/कोल्हापूर: या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात फार मोठं नुकसान झालं. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर पुराने बरेच... Read more »
सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण
सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण सांगली-कोल्हापूरच्या महापूराच्या निमित्ताने आपल्याला काही धडे मिळाले आहेत. ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी आपत्ती का ओढवते, ती टाळता येण्यासाठी काय... Read more »
‘वायू’ चक्रीवादळाचा उत्तर कोकण करत गुजरात च्या दिशेने प्रवास मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ ‘वायु’ गुजरातच्या आणखीन जवळ पोहोचलं आहे. हवामान विभागानुसार उद्या १३ जुन ला सकाळी वादळ गुजरातला धडकेल. वादळाच्या... Read more »
मॉन्सूनपूर्व पावसाने मुंबई शहर व कोकण किनारपट्टीला केले खुष मुंबई: प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबई व कोकण किनारपट्टीवरील लोकांना काल रात्री मॉन्सूनपूर्व पावसाने हॅपी मॉन्सून केलं. विजांच्या कडकडाटात हजेरी... Read more »
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित राज्यात गेल्या वर्षी अनेक ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. राज्य शासनाने केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. ज्या तालुक्यात दुष्काळ... Read more »