Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाकरे सरकारचे कॉंग्रेस नेता व गोरगरिबांची फसवणूक करणार्‍या बिल्डर रईस लष्करीयाला अभय?

वरळीतील परेल सह्याद्रि गृहनिर्माण संस्थेतील बेघर लोकांकडे ‘एसआरए’ अधिकार्‍यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष मुंबई, दि.२६: गेल्या काही काळापासून टीम महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ‘आपली समस्या’ या जनसदरांतर्गत मुंबईतील (जी-दक्षिण) वरळी विभागातील ‘परेल सह्याद्रि सहकारी... Read more »

सहाय्यक निबंधक संध्या बावनकुळे यांच्याकडून वरळीस्थित गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष-खजिनदारांवर कठोर कारवाई

वरळीस्थित परेल सह्याद्रि एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व खजिनदारांना पुढील ५ वर्ष संस्थेची निवडणूक लढवण्यास बंदी मुंबई, दि.३: मुंबईतील वरळीस्थित परेल सह्याद्रि एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मागील काही वर्षांपासून कधी विकासक... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानाच्या व्यवस्थेसाठी म्हाडाकडून टाटा मेमोरियल रूग्णालयाला १०० गाळे हस्तांतरित

१०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरीत – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड मुंबई : मानवतेच्या दृष्टीकोनातून कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या दृष्टीने शासनाने पहिल्यांदाच म्हाडाच्या १८८ उपलब्ध असलेल्या... Read more »

“इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही”; बीड मधील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव

“इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही”; बीड मधील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव बीड/मुंबई: काल बीड येथे ‘सीएए-एनारसी’ विरोधी सभेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी... Read more »

“उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ आली” जितेंद्र आव्हाड यांचा अण्णा हजारे यांना टोला

“उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ आली” जितेंद्र आव्हाड यांचा अण्णा हजारे यांना टोला ठाणे: शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर... Read more »

“तान्हाजी” चे दिग्दर्शक ओम राऊत यांना जितेंद्र आव्हाड म्हणाले ” …..याला धमकी समजली तरी चालेल”

“तान्हाजी” चे दिग्दर्शक ओम राऊत यांना जितेंद्र आव्हाड म्हणाले ” …..याला धमकी समजली तरी चालेल” मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख सरदारांपैकी एक असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित “तान्हाजी द अनसंग... Read more »

“जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं”; गडकिल्यांच्या हॉटेल वापरासंबंधी निर्णयावर खा. अमोल कोल्हे यांचा संताप

“जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं”; गडकिल्यांच्या हॉटेल वापरासंबंधी निर्णयावर खा. अमोल कोल्हे यांचा संताप मुंबई: इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकार एमटीडीसी च्या वतीने राज्यातील जवळपास २५... Read more »