हे सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतंय – अशोक चव्हाण नांदेड: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात या सरकारकडून मला चक्रव्यूहात अडकवत राजकीयदृष्ट्या संपूर्णपणे मला संपवण्याचा प्रयत्न होत आहे, तेव्हा विचारकरून मतदान करा,... Read more »
राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोप्प नाही – धनंजय मुंडे बीड: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामधील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा रंगलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली ही समतेची घटना बदलणं... Read more »
दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं! असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली नांदेड: “राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची किती वाईट अवस्था राज्यात झाली आहे. मनसेचा पूर्ण अर्थ आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता... Read more »
पंतप्रधान मोदींनी केसाने गळा कापला – मनसे अध्यक्ष राज ठाकरे नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अर्थात नांदेडमध्ये आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी राज... Read more »
…म्हणून धनंजय मुंडेंनी आपली सभा रद्द केली बीड: गुरुवारी सायंकाळी बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. त्यात परळी हे मुंडेंचं होमग्राउंड... Read more »
भाजपला धक्का देत, बीडमध्ये शिवसंग्राम राष्ट्रवादीचा प्रचार करणार बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत... Read more »
काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सिंचनाच्या नावाखाली प्रचंड घोटाळे करुन आपले खिसे भरत होते – आदित्य ठाकरे माहूर: देशद्रोहाचे कलम काढून टाकत अतिरेकी प्रवृत्तींना समर्थन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला या निवडणुकीत धडा शिकवा आणि त्यांचे हे... Read more »
उद्धव ठाकरे यांनी केले समर्थ, संपन्न हिंदुस्थानसाठी भगव्याला विजयी करण्याचे आवाहन लातूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची महासभा लातूर जिल्ह्यातील औसा येथे सुरू आहे. या सभेच्या निमित्ताने प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव... Read more »
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा आहे. कडक ऊन्हामुळे जिवाची लाही लाही होताना पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे जालना, बीड, हिंगोली, लातूर आदी जिल्ह्य़ात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळ-वारे आणि गारांसह... Read more »
या चोरांचं सरकार पुन्हा येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर नांदेड: येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी राज्यातील सर्व ४८ जागा लढवणार आहेत. त्याचनिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी... Read more »