राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचा शिवसेना प्रवेश मुंबई/बार्शी: राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांच्या आउटगोइंगचा सिलसिला काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही. सध्या हे वारं शिवसेनेच्या दिशेने वाहताना दिसतंय.... Read more »
भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत : विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे भोकरदन: लोकसभा निवडणुकीत भले ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बहुमत मिळाले असेल तरी भोकरदनची अभूतपूर्व गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार येथे... Read more »
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा रामदेव यांच्यासोबत साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ नांदेड/नागपूर: आज जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे. शरीर-मन स्वस्थाचा समतोल साधण्याचा अनमोल फायदा योगसन केल्यामुळे होतो.... Read more »
औरंगाबाद महानगरपालिकेतल्या ‘एमआयएम’च्या पाच गोंधळी नगरसेवकांच सदस्यत्व रद्द औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पुनः एकदा वादळी ठरली. सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यात भर... Read more »
मराठवाड्याचा दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळाशी लढणार : उद्धव ठाकरे
मराठवाड्याचा दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळाशी लढणार : उद्धव ठाकरे जालना: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना येथील चारा छावण्यांना भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप केले. या प्रसंगी सार्वजनिक... Read more »
“आता संभाजीनगर मध्ये रझाकारी सुरू झाली आहे” : चंद्रकांत खैरे मुंबई: काल लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. महाराष्ट्रापुरता विचार करायला गेलं तर इथेही काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचा धुवाच उडाला. पण महाराष्ट्रात... Read more »
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर आज करणार शिवसेनेत प्रवेश बीड: राष्ट्रवादी काँग्रेस चे बीडमधील बडे नेते जयदत्त क्षीरसागर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून क्षीरसागर हे... Read more »
लातूरमध्ये पाण्याच्या कमतरतेने उडाला हाहाकार, लोकं चिंतेत लातूर: महाराष्ट्रातला बराचसा भाग सध्या दुष्काळाने होरपळून निघत आहे. त्यातच पाण्याच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की सरकारी पाण्याचे... Read more »
हे सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतंय – अशोक चव्हाण नांदेड: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात या सरकारकडून मला चक्रव्यूहात अडकवत राजकीयदृष्ट्या संपूर्णपणे मला संपवण्याचा प्रयत्न होत आहे, तेव्हा विचारकरून मतदान करा,... Read more »
राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोप्प नाही – धनंजय मुंडे बीड: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामधील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा रंगलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली ही समतेची घटना बदलणं... Read more »