सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन होणार पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यंदाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. याबाबत काल परीक्षा मंडळाची बैठक होऊन... Read more »
जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल जाहीर, ‘या’ सहा उमेदवारांना मिळाले १०० पर्सेंटाईल देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार,... Read more »
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण मुंबई, दि. ५ : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी... Read more »
कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता मुंबई : औरंगाबादच्या मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्युटच्या कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर (एम.एस्सी. नर्सिंग) अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली... Read more »
१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये होणार सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. १५... Read more »
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे समाज कल्याण आयुक्तांना निर्देश मुंबई, दि. ३: कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील... Read more »
कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि.२३ : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ)... Read more »
जेईई (मुख्य) २१-२२ साठी इयत्ता १२ वी मध्ये ७५% गुणांच्या पात्रता निकषात शिथिलता आयआयटी जेईई (ऍडव्हान्स) साठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष 2021-2022... Read more »
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची अडवणूक करु नये मुंबई, दि. १४ : ‘राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, टी. सी. इत्यादी प्रमाणपत्राची अडवणूक न करता विद्यार्थ्यांना... Read more »
“महाविद्यालयं सुरु करायची की नाही या विषयी अद्याप निर्णय झालेला नाही” – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शाळा सुरू करायचा निर्णय सारासार विचार करूनच घ्यावा. सरसकट निर्णय करून चालणार नाही, असा... Read more »