
सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास राज्य सरकारची मान्यता मुंबई, दि. १८: सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.... Read more »

कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामांना गती देण्याच्या सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सूचना अहिल्यानगर/मुंबई, दि. १७ :अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यात सुरू असणारी जलसंधारणाची कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे... Read more »

“पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे” – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे पुणे, दि. १६: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम ज्येष्ठ वकिलांकडून न्यायाधिशांसमोर... Read more »

युपीएससी उत्तीर्णतेच्या प्रमाण वाढीसाठी गुणात्मक उपाययोजना सुचवण्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांचे आवाहन अमरावती, दि. १५: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा... Read more »

“शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध” – मंत्री उदय सामंत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे एमआयडीसीच्या रखडलेल्या समस्या सोडवू जिल्ह्यात नवीन उद्योग आणले जातील परभणी, दि. १४ : शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो... Read more »

“पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहू नयेत, याची काळजी घ्या” – मंत्री संजय सावकारे जिल्ह्यात ८४ हजारांहून अधिक घरकुलांना मंजुरी जळगाव, दि. १४ : जिल्ह्यास एकूण ९० हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत ८४,६०० घरकुलांना मंजुरी... Read more »

तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी भूषवले अध्यक्षपद नवी दिल्ली, दि. १४: केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री... Read more »

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एल्डरलाईन – १४५६७’ टोल फ्री सेवा कार्यान्वित मुंबई, दि. १३: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे... Read more »

वन विभागाची १०० दिवस कृती आराखडा बैठक मुंबई, दि. ११: अभयारण्य परिसरातून विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अधिक प्रभावी आणि मानवतावादी पद्धतीने करण्यासाठी सुधारित धोरण आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात... Read more »

प्रकल्प किंमतीच्या १५ ते ३५ टक्के पर्यंत मिळते अनुदान लातूर, दि. १०: युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळवून देवून ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार... Read more »