आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे १४ हजार ६०० कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत पाटील नागपूर :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले... Read more »
निळवंडे प्रकल्पाच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आदेश मुंबई: निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल यासाठी ‘निळवंडे’ प्रकल्पाच्या कामाला अधिक गती... Read more »
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई: महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र... Read more »
कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु मुंबई, दि. ६, राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव... Read more »
महाशिवआघाडीच्या दिशेने दो कदम आगे, शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात युवा काँग्रेसनेते विश्वजीत कदम यांची उपस्थिती सांगली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. आधी सांगली जिल्ह्यातील... Read more »
रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना त्यांच्याच रयत क्रांती संघटनेकडून मोठा दणका बसला आहे. रयत क्रांती संघटनेची रयत क्रांती शेतमजूर संघटना... Read more »
राज्यात पुन्हा साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर ! महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली असून ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील यवतमाळ जिल्ह्य़ातील सर्वाधिक ७५१ गावांचा, तर अमरावती... Read more »
किसान सभेचा मोर्चा नाशिकहुन मुंबईच्या दिशेने रवाना गेल्या वर्षी आश्वासन दिल्यानंतर वर्षभरात एकही आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याने अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला असून गुरुवारी... Read more »
राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ साठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ मध्ये महाराष्ट्राला विविध गटामध्ये १० पुरस्कार... Read more »
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित राज्यात गेल्या वर्षी अनेक ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. राज्य शासनाने केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. ज्या तालुक्यात दुष्काळ... Read more »