Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Arvind-Kejriwal

देशात स्वामिनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य : मुख्यमंत्री केजरीवाल

दिल्ली: शेती हा देशातील प्रमुख व्यवसाय मानला जातो. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल... Read more »
Indian Farmer 1

शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा लाँग मार्च….

  नाशिक: आपल्या सर्व मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारी रोजी हा लाँग मार्च नाशिक येथून सुरु होणार असून... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Anna-Hajare-FB-PP-WEB

मागण्या मान्य ! अखेर सात दिवसांनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं

राळेगणसिद्धी: लोकपाल कायदा अंमलबजावणी, लोकायुक्त नेमणूक, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. सरकारच्या विनंतीनंतर अण्णांनी सात... Read more »