दिल्ली: शेती हा देशातील प्रमुख व्यवसाय मानला जातो. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल... Read more »
नाशिक: आपल्या सर्व मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारी रोजी हा लाँग मार्च नाशिक येथून सुरु होणार असून... Read more »
राळेगणसिद्धी: लोकपाल कायदा अंमलबजावणी, लोकायुक्त नेमणूक, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. सरकारच्या विनंतीनंतर अण्णांनी सात... Read more »