औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान... Read more »
मुंबई, पुणेसह राज्यातल्या ‘या’ आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश मुंबई: मुंबई, पुणेसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवून, बाधितांचे तत्काळ विलगीकरण करण्याचे तसेच संपर्कात आलेल्यांचा तपास करण्याचे... Read more »
औरंगाबाद जिल्ह्यातली टाळेबंदी प्रशासनाकडून अखेर स्थगित औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्रीपासून लागू होणारी टाळेबंदी स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. टाळेबंदीच्या नियमात... Read more »
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश औरंगाबाद/मुंबई: औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रियदर्शनी उद्यानातील होऊ घातलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० झाडांची कत्तल करावी लागणार होती. पण आज... Read more »
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची दांडी औरंगाबाद: आज १७ सप्टेंबर, आजचा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिनाचं औचित्य साधून औरंगाबादेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम... Read more »
शिवव्याख्याते शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील घेऊन आले आहेत “मी महाराष्ट्र” मोहीम औरंगाबाद: जनआशिर्वाद यात्रा, माऊली संवाद, आदित्य संवाद आणि प्रथम ती महिला संमेलन नंतर शिवसेना आता अजून एक कार्यक्रम घेऊन आले... Read more »
ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! : उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीतील औरंगाबाद च्या पराभवाची सल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात अजूनही आहे असेच म्हणावे लागेल. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधील... Read more »
औरंगाबाद महानगरपालिकेतल्या ‘एमआयएम’च्या पाच गोंधळी नगरसेवकांच सदस्यत्व रद्द औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पुनः एकदा वादळी ठरली. सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यात भर... Read more »
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीचा सामना लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील १५ राज्यांमधल्या ११६ जागांसाठी आज मतदान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, माढा, सांगली,... Read more »
अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर? आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. औरंगाबाद मतदारसंघातून काँग्रेसने सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी न दिल्याने नाराज सत्तार लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार... Read more »