Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे(CBSE) बारावीचे निकाल जाहीर

९२.७१ टक्के विद्यार्थी झाले उत्तीर्ण नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले. देशभरातुन १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२... Read more »

“जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

“जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई, दि. १४ : ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावत असतात. येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सीबीएसई च्या १२ वी निकालानंतरच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा युजीसीचा विद्यापीठांना सल्ला

सीबीएसई च्या १२ वी निकालानंतरच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा युजीसीचा विद्यापीठांना सल्ला नवी दिल्ली, दि. १४ : केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइ चा १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच... Read more »

जेईई मेन्स(JEE-MAINS) परीक्षेचा निकाल जाहीर

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल www.jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल.... Read more »

“नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७७ वा वर्धापन दिन मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्‍था जीवित ठेवून त्या... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

म्हणाले संधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्ज्वल करा! मुंबई, दि. ८ : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.... Read more »

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संचालक,... Read more »

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. २३: इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील  विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३... Read more »

“सेवा क्षेत्रात नवीन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी” – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

कौशल्य वृद्धीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्येदेखील तितकेच महत्त्वाची आहेत.... Read more »

विद्यार्थी एकाच वेळी २ शैक्षणिक कार्यक्रम प्रत्यक्षरित्या करू शकतो – UGC

विद्यार्थी एकाच वेळी २ शैक्षणिक कार्यक्रम प्रत्यक्षरित्या करू शकतो – UGC UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थी एकाच वेळी... Read more »