९२.७१ टक्के विद्यार्थी झाले उत्तीर्ण नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले. देशभरातुन १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२... Read more »
“जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई, दि. १४ : ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावत असतात. येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरात... Read more »
सीबीएसई च्या १२ वी निकालानंतरच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा युजीसीचा विद्यापीठांना सल्ला नवी दिल्ली, दि. १४ : केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइ चा १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच... Read more »
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल www.jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल.... Read more »
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७७ वा वर्धापन दिन मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्था जीवित ठेवून त्या... Read more »
म्हणाले संधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्ज्वल करा! मुंबई, दि. ८ : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.... Read more »
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संचालक,... Read more »
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि. २३: इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३... Read more »
कौशल्य वृद्धीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्येदेखील तितकेच महत्त्वाची आहेत.... Read more »
विद्यार्थी एकाच वेळी २ शैक्षणिक कार्यक्रम प्रत्यक्षरित्या करू शकतो – UGC UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थी एकाच वेळी... Read more »