“साने गुरूजींच्या कर्मभूमीतील साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २७: ‘पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी... Read more »
शरद बाविस्कर लिखित ‘भुरा’ नेमकं का वाचावं याच कारण लेखिका कविता ननवरे सांगत आहेत; जरूर वाचा भुरा वाचून झाल्यावर फार मोठ्या समाधानाने पुस्तक मिटवून ठेवलं असलं तरी मागच्या तीन चार वर्षांपासून दिशाहीन... Read more »
आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या या नव्या ग्रंथाबाबत सविस्तरपणे जाणून घ्या मराठी साहित्य विश्वातील एक आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांच्या ‘माध्यमकल्लोळ’ या माध्यम विश्वाचा विस्तृतपणे धांडोळा घेणार्या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ दि. २४... Read more »
प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते प्रकाशित प्रसाद कुमठेकर यांच्या बहुचर्चित ‘बगळा’ या कादंबरीचा द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक अतुल... Read more »
काम करणं म्हणजे काय? कामाचे तास किती असावेत? यांत्रिकीकरणामुळे कामातला संपलेला आनंद परत मिळवता येईल का? अशा प्रश्नांचा वेध घेत असेंब्ली लाईन्स, एच.आर./पीटर ड्रकर यांचा उदय, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण, टाटा गु्रपचं सामाजिक... Read more »