Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून राज्यातील ऍम्ब्युलन्स चालकांची पिळवणूक; ८,९०० रुपये महिना वेतनात केली जातेय बोळवण !

मुख्य कंत्राटदार राज्यातला अन उपकंत्राटदार मध्यप्रदेशातला पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ? रत्नागिरी/मुंबई, दि. : २०१९ सालच्या अखेरीस जगावर भूतो न भविष्याती असे जागतिक महामारीचे संकट कोसळले. या संकट काळात... Read more »

प्रत्येक केंद्रावर असणार–आरोग्य विभागाचे निरीक्षक आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना

व्हिसीद्वारे घेतला पदभरती परीक्षेच्या तयारीचा आढावा मुंबई, दि.१९: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजिक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई दि. १८: कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल, वित्त व परिवहन... Read more »

“रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष १ नंबर वर आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा”

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): काँग्रेस हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत.... Read more »

“शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा नियमित करा” – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

“शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा नियमित करा” – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार नागपूर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते निसवण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे शेतीचे विद्युत कनेक्शन खंडीत करु नये. याकाळात... Read more »

“राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही” – उद्योगमंत्री सुभाष देसाई

३५० व्या लघु व मध्यम उद्योगाची शेअर बाजारात लिस्टींग मुंबई, दि.१३: राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.... Read more »

चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण म्हणाले “कोकणची संपन्नता जगासमोर येणार”

चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण म्हणाले “कोकणची संपन्नता जगासमोर येणार” सिंधुदुर्ग, दि.९: सिंधुदुर्ग येथे आजपासून सुरू झालेल्या चिपी विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले असून खर्‍या अर्थाने कोकणच्या विकासाने भरारी... Read more »

खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे खेळाडूंचा गौरव पुणे, दि.८: देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन... Read more »

उरण तालुक्यातील कोंढरी विभागात लसीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण तालुक्यातील कोंढरी विभागात लसीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मागणी उरण, दि.७(विठ्ठल ममताबादे): चाणजे ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना लसीकरण चालू असून फिशरीज करंजा, मुळेखंड शाळा, बालई, कोटनाका, डाऊरनगर आदी ठिकाणी अनेकदा लसीकरण झाले आहे.... Read more »

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मुंबई, दि. २९: राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण... Read more »