Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गरज वाटली तर मी स्वतः काश्मीर ला जाईन : सरन्यायाधीश रंजन गोगोई

गरज वाटली तर मी स्वतः काश्मीर ला जाईन : सरन्यायाधीश रंजन गोगोई नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० रद्दबातल केल्या संदर्भात दाखल याचिकांच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन... Read more »

३७० कलम रद्द केल्यावर प्रथमतःच आज लष्कर प्रमुख श्रीनगर दौऱ्यावर

३७० कलम रद्द केल्यावर प्रथमतःच आज लष्कर प्रमुख श्रीनगर दौऱ्यावर श्रीनगर: भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत आज (शुक्रवार) श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच ते तेथे जात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

‘हा’ पाकिस्तानी अभिनेता म्हणाला “हो, मी आय.एस.आय. चा गुप्तचर आहे

‘हा’ पाकिस्तानी अभिनेता म्हणाला “हो, मी आय.एस.आय. चा गुप्तचर आहे पाकिस्तान: सध्या भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये काश्मीर मधील कलम ३७० वरून वातावरण तंग आहे. अगदी सीमेवरही दोन्ही सैन्याने बंदुका ताणून धरल्या... Read more »

‘बुलेट गती’ने वाढणारी लोकसंख्या आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढय़ांना अडचणीची ठरत आहे : शिवसेना

‘बुलेट गती’ने वाढणारी लोकसंख्या आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढय़ांना अडचणीची ठरत आहे : शिवसेना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सविस्तर भाषण केले. या भाषणात काश्मीर प्रश्न, देशातील रोजगार,... Read more »

जम्मू-काश्मीर मुस्लिम बहुल असल्यामुळे तिथून कलम ३७० रद्द करण्यात आलं; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका

जम्मू-काश्मीर मुस्लिम बहुल असल्यामुळे तिथून कलम ३७० रद्द करण्यात आलं; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका चेन्नई: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं... Read more »

काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शून्य प्रतिसादामुळे मिळालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले …

काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शून्य प्रतिसादामुळे मिळालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले … सुरुवातीला भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. हे कलम रद्द केल्यावर... Read more »

कश्मीरच नव्हे तर पाकिस्तानही विलीन करून घेण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये आहे : शिवसेना

कश्मीरच नव्हे तर पाकिस्तानही विलीन करून घेण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये आहे : शिवसेना कलम ३७० काल रद्द झालं आणि देशात एकंच जल्लोष सुरू झाला. हे कलम रद्द करावं अशी कित्येक... Read more »

आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे

आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे मुंबई: आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. आणि त्यांनंतर देशभरातून मोदी सरकारचे अभिनंदन केले... Read more »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काश्मीर संबंधी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा काश्मीर संबंधी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव नवी दिल्ली: आज सोमवार दि. ५ रोजी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर साठी लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याचा... Read more »

……आता या विंचवांच्या नांग्या मोडा!: कलम ३७० मुद्द्यावर शिवसेनेची मोदींकडे मागणी

……आता या विंचवांच्या नांग्या मोडा!: कलम ३७० मुद्द्यावर शिवसेनेची मोदींकडे मागणी मुंबई: काश्मीर मुद्दा हा शिवसेनेचा प्राण असल्याचे म्हटले जाते. त्याची प्रचिती शिवसेना बाळासाहेबांच्या काळापासून वेळोवेळी देत आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा... Read more »