गोरगरिबांना चिंतामुक्त करतांनाच नवा महाराष्ट्र घडविण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही नागपूर: ‘संताचा तो प्रचार अमर.. अजुनही लोकमनावर.. राज्य चालोनी निरंतर.. लाखो जीवा उद्धरीतो’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ओळींनी समारोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »
काँक्रीट च्या जंगलात वृक्षारोपणाचा यशस्वी उपक्रम राबवून नागपूरकरांनी घालून दिला नवा आदर्श नागपूर: नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती २५ हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली... Read more »
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार नागपूर: राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या ‘सुखोई‘तून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श... Read more »
योजनांची मान्यता, निधी वितरणाची माहिती मिळणार ‘एका क्लिकवर’ मुंबई: जिल्हा नियोजन समितीकडील कामकाज अधिक जलद, पारदर्शक व लोकाभिमुख होण्यासाठी दिनांक 1 एप्रिल 2020 पासून इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टिम (आय-पास) या संगणकीय प्रणालीद्वारे... Read more »
महाविकास आघाडी सरकारवर फडणवीसांची टीका, संत ज्ञानेश्वरांच्या कवितेचा दिला हवाला! Read more »
सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्पाला चालना देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनांवरही तातडीने कार्यवाही होणार नागपूर दि.17 : गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला... Read more »
नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचा जीवनाच्या रंगभूमीला अखेरचा सलाम! पुणे: कुणी घर देतं का घर? अशी आरोळी ठोकणारा एकेकाळचा नटसम्राट आज या पृथ्वीवरचा रंगमंच सोडून कायमचा निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम... Read more »
आ. राजन साळवी यांनी दुग्धविकास मंत्र्यांकडे केली रत्नागिरी जिल्ह्यातील दूध उत्पादकांची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी रत्नागिरी/नागपूर: राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे काही दिवसांपूर्वी साखरपा जिल्हा परिषद आभार दौऱ्यावर आले... Read more »
आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे १४ हजार ६०० कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत पाटील नागपूर :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले... Read more »
शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे, तो शब्द माझ्या आणि शेतकऱ्यांमधला आहे आणि तो मी पाळणार आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर: अभूतपूर्व गोंधळानंतर आज विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर विधिमंडळाबाहेर... Read more »