राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले मुंबई दि २२: कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात... Read more »
महाराष्ट्रातील कोणत्याही भागावर दुजाभाव होणार नाही – वित्तमंत्री अजित पवारांनी केले आश्वस्त अर्थसंकल्पावरील चर्चेस उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांचे सविस्तर उत्तर आज विधानसभेत सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली.... Read more »
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ८० टक्के अनुदान – कृषिमंत्री दादाजी भुसे १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना दिलासा मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री... Read more »
दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण मुंबई – इयत्ता १० दहावीचे परीक्षा केंद्र क्र. ३३५१, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.... Read more »
कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ लाख ८२ हजार कर्जखात्यांचा समावेश मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख... Read more »
शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव येथे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न जळगाव : राज्यातील शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडविण्यासाठी महात्मा जोतिराव... Read more »
“गावात कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक येतात का?” – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली विचारणा ‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ उपक्रमाची सुरुवात मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषिमंत्री एक दिवस... Read more »
कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव जिल्हा आढावा बैठक नाशिक – राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी... Read more »
सरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय... Read more »
देवळा येथील एसटी बस अपघात : जखमींना तातडीने सर्व वैद्यकीय मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : मालेगाव-देवळा रस्त्यावर आज सायंकाळी एसटी बसच्या झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक... Read more »