Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले

राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले मुंबई दि २२: कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात... Read more »

महाराष्ट्रातील कोणत्याही भागावर दुजाभाव होणार नाही – वित्तमंत्री अजित पवारांनी केले आश्वस्त

महाराष्ट्रातील कोणत्याही भागावर दुजाभाव होणार नाही – वित्तमंत्री अजित पवारांनी केले आश्वस्त अर्थसंकल्पावरील चर्चेस उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांचे सविस्तर उत्तर आज विधानसभेत सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ८० टक्के अनुदान – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ८० टक्के अनुदान – कृषिमंत्री दादाजी भुसे १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना दिलासा मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री... Read more »

दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण मुंबई – इयत्ता १० दहावीचे परीक्षा केंद्र क्र. ३३५१, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.... Read more »

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ लाख ८२ हजार कर्जखात्यांचा समावेश मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख... Read more »

शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव येथे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न जळगाव : राज्यातील शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडविण्यासाठी महात्मा जोतिराव... Read more »

“गावात कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक येतात का?” – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली विचारणा

“गावात कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक येतात का?” – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली विचारणा ‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ उपक्रमाची सुरुवात मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषिमंत्री एक दिवस... Read more »

कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव जिल्हा आढावा बैठक नाशिक – राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी... Read more »

देवेंद्र फडणवीसांना धक्का; थेट निवडणुकीतून सरपंच निवडीची प्रक्रिया रद्द

सरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय... Read more »

देवळा येथील एसटी बस अपघात : जखमींना तातडीने सर्व वैद्यकीय मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

देवळा येथील एसटी बस अपघात : जखमींना तातडीने सर्व वैद्यकीय मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : मालेगाव-देवळा रस्त्यावर आज सायंकाळी एसटी बसच्या झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक... Read more »