महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी राज्यात दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन नंदुरबार: महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी येत्या अधिवेशनात राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी... Read more »
“माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम केवळ औपचारिकता म्हणून राबवू नका” – कृषिमंत्री दादाजी भुसे मालेगाव, दि. ३: मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम तालुक्यासह संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या... Read more »
संततधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास प्रस्ताव सादर करा : कृषीमंत्री मालेगाव : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी... Read more »
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती जळगाव : केंद्र शासनाने १५ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.... Read more »
पुलाच्या बांधकामास जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची तत्वतः मान्यता – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती मुंबई : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर... Read more »
राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास संमती... Read more »
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट प्रत्येक भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांच्या खात्यात जमा करणार ३ हजार रुपये राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार... Read more »
शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर; पुढील ३ महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या... Read more »
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत अद्याप कोरोना पोहोचलेला नाहीये मुंबई: सध्या कोरोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. कोरोना बाधित नसलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा,... Read more »
राज्यात १४४ कलम लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले “घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले मुंबई दि २२: कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात... Read more »