मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा मुंबई, दि. १९: ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे... Read more »
मुलांचे लसीकरण, कोविड नियमांचे पालन याबाबत जनजागृती करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि.१८: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.... Read more »
राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत मुंबई, दि.१८: राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी... Read more »
बफर साठा संचालनाद्वारे कांद्याचे दर स्थिर करण्यात येत आहेत ग्राहक व्यवहार विभागाने ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याचे दर संयमित करणे आणि साठवणुकीतील कमीतकमी तोटा सुनिश्चित करणे या दुहेरी उद्देशाने साठ्यातील कांदा... Read more »
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची दमदार हजेरी; पिकांना बसला फटका मुंबई, दि.१८: राज्यातील नांदेड, जालना, वाशिम, हिंगोली, धुळे, परभणी, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांत परतीच्या पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात... Read more »
निर्मला सीतारामन यांचं न्यूयॉर्क येथील गोलमेज परिषदेत प्रतिपादन न्यूयॉर्क: पायाभूत सुविधा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक सहज करता यावी, यासाठी भारताने वित्तीय लाभासह अनेक सुधारणा केल्या असल्याने गुंतवणूकदार आणि उद्योगांसाठी भारतात चांगल्या संधी निर्माण... Read more »
केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाबद्दल पंतप्रधानांची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त कोची: केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई... Read more »
प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजिक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई दि. १८: कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल, वित्त व परिवहन... Read more »
काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): काँग्रेस हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत.... Read more »
अर्ज केलेल्या मंडळातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्र – आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील मुंबई, दि.१७: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने... Read more »