भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याची कार्यपध्दत निश्चित मुंबई,दि.८: राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबवायची कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. याबाबत महसूल व वन विभागाने ६... Read more »
सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी १३ ऑक्टोबर रोजी परीक्षा मुंबई, दि.८: सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.... Read more »
पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे खेळाडूंचा गौरव पुणे, दि.८: देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन... Read more »
“पर्यावरण जपून शाश्वत विकास गरजेचा” – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मुंबई: पर्यावरण जपणे म्हणजे विकासाच्या विरोधात जाणे नसून पर्यावरण जपून शाश्वत विकास घडवून आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय... Read more »
“एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य” – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मुंबई : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या चित्रपटगृह परवाना अहस्तांतरणीय आहे. हा परवाना हस्तांतरणीय व व्यापारक्षम... Read more »
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून पर्यटनस्थळ विकासासाठी पाठपुरावा बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटनस्थळ... Read more »
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा राज्यात हवाई वाहतूक सेवा वाढविण्यासाठी विमानतळांच्या विकासात राज्य शासन-नागरी हवाई वाहतूक मंत्रालय समन्वय ठेवणार मुंबई दि.७: राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज... Read more »
दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.७: राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात... Read more »
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा मुंबई, दि.७: राज्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपये... Read more »
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील इन्फोसिस फाऊंडेशनच्या ‘आशा’ धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई दि.७: आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या ‘आशा’ धर्मशाळेमुळे... Read more »