१३ मे रोजी होणाऱ्या चौथा टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल मुंबई, दि. २५ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे.... Read more »
वैद्यक शाखेचे एकूण ११२ स्नातक भारतीय सशस्त्र दलात दाखल पुणे, दि. २५: पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५८ व्या तुकडीचे ११२ स्नातक २५ एप्रिल २०२४ रोजी एएफएमसीच्या कॅप्टन देवाशिष शर्मा,... Read more »
बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेने, राज्य क्रीडा विकास निधीच्या बचत खात्यामध्ये जमा करुन भरपाई केली मुंबई, दि. २५ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन... Read more »
तस्करी करून आफ्रिकेतून मुंबईत आणलेले सोने आणि चांदी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली जप्त मुंबई, दि. २४: आफ्रिकेतून तस्करी करून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे आणलेल्या सोन्यावरील विदेशी छाप काढून टाकून वितळण्याची प्रक्रिया... Read more »
कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश वाळूशिल्प स्पर्धा, बीच रन स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग, दि. २४: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग... Read more »
आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश नवी मुंबई, दि. २३: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता... Read more »
वाढत्या किमतींना आटोक्यात ठेवण्याच्या उद्देशाने निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप मुंबई, दि. २३: ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी... Read more »
‘बीआयएस’ मानक चिन्हाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन मे. ब्रँडवर्क्स टेक्नोलॉजीज या खासगी कंपनीवर धाड
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईस्थित शाखा कार्यालय क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी केली कारवाई मुंबई, दि. २३ : मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करत भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) मुंबईतील शाखा... Read more »
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण २५८ उमेदवार रिंगणात मुंबई, दि. २३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३१७ उमेदवारांचे अर्ज... Read more »
मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात उष्ण हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून विशेष पथकाची स्थापना भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासह आयोगाची बैठक नवी दिल्ली/मुंबई, दि. २३:... Read more »