५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकाला नंतर विजय मिरवणुकांवर निवडणूक आयोगाची बंदी नवी दिल्ली, दि.२७: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर किंवा निकाला नंतर सर्व विजय मिरवणुकांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मतमोजणी २... Read more »
कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या नेत्यांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्याचा इशारा नवी दिल्ली: सर्व राजकीय पक्षांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या नेत्याच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर... Read more »
हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह टीका भोवणार कन्नड: औरंगाबाद मधील कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी तीन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीची आक्षेपार्ह टीका केली होती.... Read more »
निवडणूक आयोगाकडून आम्हाला शून्य अपेक्षा; आयोगाकडून अपेक्षाभंग झाल्याची राज ठाकरे यांची भावना नवी दिल्ली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी मनसे नेत्यांसोबत देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तां... Read more »
…. तर मिशाच नाही भुवयाही काढून फिरेन; छत्रपती उदयनराजेंचा निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज मुंबई: EVM फेरफार चं वादळ शांत व्हायचं नाव घेताना दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस चे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती... Read more »
सातारा लोकसभेचा मी राजीनामा देतो निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी : उदयनराजे भोसले भडकले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इव्हिएम मतदानयंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे आता समोर येत आहे. निवडणूक आयोगानेही... Read more »
चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान सोमवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली... Read more »
जाणून घ्या तुमच्या मतदार संघात किती टक्के मतदान झाले आहे सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान काल झाले असून राज्यातील १४ तर देशभरातील ११५ जागांवरील विविध पक्षांच्या उमेदवारांचे भविष्य EVM मध्ये बंद झाले... Read more »
जाणून घ्या…भारतातला सर्वात श्रीमंत पक्ष कोणता ते ? नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देशात सर्वत्र निवडणूकीची धामधूम सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षातील उमेदवारी दाखल केलेल्या... Read more »
‘भाड में गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता’, संजय राऊतांची जीभ घसरली मुंबई: लोकसभा निवडणुकीतील दुसरा टप्पा जस जसा जवळ येत आहे तस तसे निवडणूकीतील वातावरणदेखील चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या... Read more »