Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई

कोविड नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या आस्थापनांकडून गेल्या दोन दिवसात रु.१,०३,००० दंड वसूल ! कल्याण/डोंबिवली, दि.१७: गेल्या वर्षभरापासून महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका अनेकविध उपाययोजना राबवित आहे. कोविड साथ आटोक्यात ठेवण्यासाठी... Read more »

कल्याण मधील सम्राट विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क हेल्मेट घालून काढली हटके प्रभात फेरी

कल्याण मधील सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क हेल्मेट घालून काढली हटके प्रभात फेरी शालेय विद्यार्थ्यांनी हेलमेट घालून नागरिकांना हेल्मेट घालण्याची केली विनंती कल्याण, ७: रस्ते अपघात हा एक अत्यंत ज्वलंत सामाजिक प्रश्न... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बालदिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ “भविष्यात दारू, सिगारेट, गुटखा असे मादक पदार्थांचे सेवन करणार नाही”

बालदिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ “भविष्यात दारू, सिगारेट, गुटखा असे मादक पदार्थांचे सेवन करणार नाही” कल्याण — भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती *सम्राट अशोक विद्यालयात* साजरी करण्यात आली. लहान वयात मुलांना... Read more »

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भिवंडी व कल्याण येथील सभेचे ठळक मुद्दे जसेच्या तसे

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भिवंडी व कल्याण येथील सभेचे ठळक मुद्दे जसेच्या तसे कल्याण/भिवंडी: काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कल्याण व भिवंडी येथे सभा निवडणूक प्रचार झाली. यावेळी... Read more »

खरंच एवढ्या वर्षांत सर्व पक्षीय नेत्यांकडून कल्याणकरांचे कल्याण झाले आहे का?

खरंच एवढ्या वर्षांत सर्व पक्षीय नेत्यांकडून कल्याणकरांचे कल्याण झाले आहे का? खरंच गेल्या १० वर्षात आपल्या कल्याणमध्ये बदल घडला का…? आपले लाडके खासदार, कार्यसम्राट आमदार व तत्पर नगरसेवक यांनी आपआपल्या विभागात खरंंच... Read more »

चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान सोमवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली... Read more »

चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटचा रणसंग्राम

चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटचा रणसंग्राम लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील ९ राज्यांमधल्या ७१ जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची... Read more »

…अशा नेत्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घ्या : उद्धव ठाकरे

…अशा नेत्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घ्या : उद्धव ठाकरे ठाणे : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले, तर ३७० कलम रद्द करू, असे आम्ही सांगत आहोत,... Read more »

प्रवाशांसाठी विशेष सूचना : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक

प्रवाशांसाठी विशेष सूचना : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक रविवारी (१४ एप्रिल) मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही दिशेकडील मार्गावर... Read more »

वाचनीय : सुख म्हणजे नक्की काय असतं?

सुख म्हणजे नक्की काय असतं? मी दादरहून कल्याणल्या यायला टिटवाळा लोकल पकडली. साधारण ३च्या सुमाराची वेळ होती. एरव्ही लोकल म्हटलं की गर्दी हे समीकरण आलंच! आणि त्यात दादर म्हटलं तर समजूनच जावं!... Read more »