अमित शाह म्हणाले, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री व निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री…. मुंबई: काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या विषयावरील व्याख्यानासाठी मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचे... Read more »
गरज वाटली तर मी स्वतः काश्मीर ला जाईन : सरन्यायाधीश रंजन गोगोई नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० रद्दबातल केल्या संदर्भात दाखल याचिकांच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन... Read more »
३७० कलम रद्द केल्यावर प्रथमतःच आज लष्कर प्रमुख श्रीनगर दौऱ्यावर श्रीनगर: भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत आज (शुक्रवार) श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच ते तेथे जात... Read more »
‘हा’ पाकिस्तानी अभिनेता म्हणाला “हो, मी आय.एस.आय. चा गुप्तचर आहे पाकिस्तान: सध्या भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये काश्मीर मधील कलम ३७० वरून वातावरण तंग आहे. अगदी सीमेवरही दोन्ही सैन्याने बंदुका ताणून धरल्या... Read more »
‘बुलेट गती’ने वाढणारी लोकसंख्या आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढय़ांना अडचणीची ठरत आहे : शिवसेना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सविस्तर भाषण केले. या भाषणात काश्मीर प्रश्न, देशातील रोजगार,... Read more »
जम्मू-काश्मीर मुस्लिम बहुल असल्यामुळे तिथून कलम ३७० रद्द करण्यात आलं; पी. चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका चेन्नई: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं... Read more »
काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शून्य प्रतिसादामुळे मिळालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले … सुरुवातीला भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. हे कलम रद्द केल्यावर... Read more »
कश्मीरच नव्हे तर पाकिस्तानही विलीन करून घेण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये आहे : शिवसेना कलम ३७० काल रद्द झालं आणि देशात एकंच जल्लोष सुरू झाला. हे कलम रद्द करावं अशी कित्येक... Read more »
आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला : उद्धव ठाकरे मुंबई: आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. आणि त्यांनंतर देशभरातून मोदी सरकारचे अभिनंदन केले... Read more »
……आता या विंचवांच्या नांग्या मोडा!: कलम ३७० मुद्द्यावर शिवसेनेची मोदींकडे मागणी मुंबई: काश्मीर मुद्दा हा शिवसेनेचा प्राण असल्याचे म्हटले जाते. त्याची प्रचिती शिवसेना बाळासाहेबांच्या काळापासून वेळोवेळी देत आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा... Read more »