Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरची गंगा ३१० दिवसांनी प्रकट

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरची गंगा ३१० दिवसांनी प्रकट

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेचं शुक्रवारी रात्री उशिरा आगमन झालं. आगमनानंतर गंगा चांगलीच प्रवाहित झाली असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. गायमुखही प्रवाहित झालं आहे. राजापूरची ही गंगा पूर्वी दर तीन वर्षांनी येत असे.

मात्र गेली सुमारे दहा वर्षं ती दरवर्षी येत आहे. यावेळी ३१० दिवसांनी गंगा आली आहे. गंगेला भेट देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं येतात. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोना प्रतिबंधक संचारबंदीमुळे गंगेच्या ठिकाणी पोहोचायला प्रतिबंध करण्यात आला आहे.

Source – AIR

Photo – Vivek Marathe (Facebook)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *