मुख्य कंत्राटदार राज्यातला अन उपकंत्राटदार मध्यप्रदेशातला पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ? रत्नागिरी/मुंबई, दि. : २०१९ सालच्या अखेरीस जगावर भूतो न भविष्याती असे जागतिक महामारीचे संकट कोसळले. या संकट काळात... Read more »
मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर रत्नागिरी, दि.२१: आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे सांगितले आहे. कोकणवासीयांना दिलासा... Read more »
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरची गंगा ३१० दिवसांनी प्रकट रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेचं शुक्रवारी रात्री उशिरा आगमन झालं. आगमनानंतर गंगा चांगलीच प्रवाहित झाली असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. गायमुखही... Read more »
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई, दि. १८ : युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण... Read more »
अणूप्रकल्पातील दूषित पाणी समुद्रात सोडण्यास चीनचा विरोध; वाचा नेमकं प्रकरण काय आहे रत्नागिरी/चीन/जपान: २०११ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी स्थानिकांनी आंदोलन केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख व... Read more »
दरवर्षी शंभर कोटींप्रमाणे दोन्ही जिल्ह्यांना तीन वर्षात ३०० कोटींचा निधी मुंबई, दि. ३१ : ‘सिंधुरत्न समृद्ध’ पथदर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी शंभर कोटीप्रमाणे तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्यात येईल.... Read more »
अवैध मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा आणणार मुंबई : राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा... Read more »
नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याची केली विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर स्थित नाणार प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर मोठं रणकंदन माजलेलं पाहायला मिळालं. मागील सरकारमध्ये भागीदार राहिलेल्या शिवसेना व भाजपमध्ये तर... Read more »
रत्नागिरीतील हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन मुंबई, दि. ५: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली(Dapoli) तालुक्यातील हर्णे(Harnai) बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा... Read more »
रत्नागिरी व चिपळूण शहरातील विविध विकासकामे त्वरित पूर्ण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश मुंबई: रत्नागिरी व चिपळूण शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रस्तावित विकासकामे त्वरीत पूर्ण करण्याचे... Read more »