रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरची गंगा ३१० दिवसांनी प्रकट रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेचं शुक्रवारी रात्री उशिरा आगमन झालं. आगमनानंतर गंगा चांगलीच प्रवाहित झाली असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. गायमुखही... Read more »
नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याची केली विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर स्थित नाणार प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर मोठं रणकंदन माजलेलं पाहायला मिळालं. मागील सरकारमध्ये भागीदार राहिलेल्या शिवसेना व भाजपमध्ये तर... Read more »