Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल थोड्यात वेळात, सर्व पक्षांकडून शांतता राखण्याचे आवाहन

अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल थोड्यात वेळात, सर्व पक्षांकडून शांतता राखण्याचे आवाहन नवी दिल्ली: थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणी आपला निर्णय सुनावणार आहे. न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायालयात पोहोचले आहेत.... Read more »

राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे तर हे भाषणबाज कुठून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

राम मंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे तर हे भाषणबाज कुठून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक: मी पाहतोय की गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही भाषणबाज लोकं राम मंदिरा बाबत उलट-सुलट वक्तव्य करत... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राम मंदिर प्रकरणी १८ ऑक्‍टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा : सर्वोच्च न्यायालय

राम मंदिर प्रकरणी १८ ऑक्‍टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा : सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिर प्रकरण अंतिम टप्प्यात म्हणजे अखेरच्या सुनावणी जवळ आलंय असे आता म्हणायला हरकत नाही. सध्या सुनावणीदरम्यान जर... Read more »

राम मंदिराची पहिली वीट रचण्यास शिवसैनिकांनी सज्ज राहावे; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राम मंदिराची पहिली वीट रचण्यास शिवसैनिकांनी सज्ज राहावे; उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई: आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीबाबत महत्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला... Read more »

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अयोध्येतल्या राम मंदिराला घेऊन गंभीर नाहीत : कपिल सिब्बल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अयोध्येतल्या राम मंदिराला घेऊन गंभीर नाहीत : कपिल सिब्बल नवी दिल्ली: सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांच्यातला रणसंग्राम-वाकयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज काँग्रेस चे ज्येष्ठ... Read more »

२०१५ मध्ये पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते – प्रियांका गांधी

२०१५ मध्ये पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते – प्रियांका गांधी उत्तर प्रदेश: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५... Read more »

२५ वर्षांपासून राममंदिर निर्माण चा फुटबॉल झालाय, सामना मधील उद्वेग

२५ वर्षांपासून राममंदिर निर्माण चा फुटबॉल झालाय, सामना मधील उद्वेग राममंदिराचा विषय निकाली काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ३ मध्यस्त नेमले आहेत. त्यावर शिवसेनेने आपलं मत व्यक्त केलं आहे. “कश्मीर हा ज्याप्रमाणे राष्ट्रीय अस्मितेचा आणि... Read more »