Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मर्कटाच्या नादि लागून असे झाले राजाचे हाल…त्यात तेल लावलेला पैलवान नाचवतोय त्याला फार !”

आधीच मर्कट त्यात राजाच्या साथीने चढली झिंग; सत्तेच्या सोपानावर मारली त्याने जोरदार पिंक एक होता राजा आटपाट नगरीचा, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या कृपेने त्याला मिळाला राज्याचा पूर्ण कारभार, विरोधकांनीही त्याच्या आई वडिलांच्या... Read more »

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात उरण, दि.४(विठ्ठल ममताबादे): उरण सामाजिक संस्थेने महाड पूर व दरडग्रस्त भागात मदतकार्य अभियान राबवले. संस्थेच्या कार्यकर्त्यांची टीम यासाठी गेले काही दिवस झटत होती.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“नवीन करंजा मत्स्य बंदरांची उंची सहा फुटाने वाढवा”

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी उरण, दि.२२(विठ्ठल ममताबादे): मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराचे नव्याने काम सुरु आहे. या बांधकामाची उंची व भरतीच्या... Read more »

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)(सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर-उरण)तर्फे वृक्षारोपण

फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)(सर्पमित्र, निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर-उरण)तर्फे वृक्षारोपण उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): प्रदूषण, बदललेला निसर्गाचा समतोल, बदललेलं ऋतुचक्र, यामुळे मानवी जीवनावर आणि सृष्टीवर येणारी नवनवीन संकटे यासाठी अनेक निसर्गमित्र आणि निसर्ग संस्था... Read more »

२०२४ पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्के पर्यंत कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

२०२४ पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्के पर्यंत कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, वर्ष... Read more »

कोरोनासंबंधी सर्व ताजी माहिती नागरिकांना देणारी यंत्रणा तयार करण्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे निर्देश

कोरोनासंबंधी सर्व ताजी माहिती नागरिकांना देणारी यंत्रणा तयार करण्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे निर्देश नवी दिल्ली: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना संबंधीची सर्व ताजी माहिती नागरिकांना उपलब्ध होईल अशी... Read more »

“…तेच विषाचे प्रयोग पुन्हा महाराष्ट्रावर नकोत” – ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष टोला मुंबई, दि.१: आज १ मे. आजच्याच दिवशी १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याच पार्श्वभूमीवर माजी राज्यसभा सदस्य व वरिष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी फेसबुक... Read more »