Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लक्षणीय रुग्णसंख्या वाढीमुळे भाजपशासीत राज्यांमध्येही ‘लॉकडाऊन’ व संचारबंदीस सुरुवात

मध्य प्रदेशात टाळेबंदी तर जम्मू काश्मीर, कर्नाटकात संचारबंदी मध्यप्रदेश, दि.९: मध्य प्रदेशातल्या सर्व शहरांमध्ये आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. देशात आणि राज्यात कोरोना... Read more »

शेवटी तो क्षण आलाच, मॉन्सूनचं आज केरळात आगमन निश्चित : स्कायमेट

शेवटी तो क्षण आलाच, मॉन्सूनचं आज केरळात आगमन निश्चित : स्कायमेट केरळ: फार मोठ्या अवकाशाने शेवटी ती वेळ आलीच जेव्हा मॉन्सून साठीची अनुकूल परिस्थितीचा योग जुळून आला आहे. स्कायमेट च्या मते मॉन्सून... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका : मनसे

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका : मनसे केंद्र सरकारतर्फे नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सध्या मोठाच गाजतोय. या प्रस्तावाला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या... Read more »

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी कर्नाटकला देऊ नका; शिवसेना आमदार शंभूराजे देसाईंची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी कर्नाटकला देऊ नका; शिवसेना आमदार शंभूराजे देसाईंची मागणी पाटण: महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळायला लागाल आहे. पिकांव्यतिरिक्त पिण्याच्या, रोजच्या वापराच्या पाण्यासाठीही लोकांना वणवण करावी लागत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोयना... Read more »

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी कर्नाटकला देऊ नका; शिवसेना आमदार शंभूराजे देसाईंची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी कर्नाटकला देऊ नका; शिवसेना आमदार शंभूराजे देसाईंची मागणी महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळायला लागाल आहे. पिकांव्यतिरिक्त पिण्याच्या, रोजच्या वापराच्या पाण्यासाठीही लोकांना वणवण करावी लागत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणातील... Read more »

महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याचा संशय; पोलिसांकडून सर्वत्र अॅलर्ट घोषित

महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याचा संशय; पोलिसांकडून सर्वत्र अॅलर्ट घोषित श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या किनारी राज्यांमध्ये सुरक्षा... Read more »

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील विदर्भातील तीन, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अशा दहा... Read more »

…..तर नरेंद्र मोदी आणि अंबानी तुरुंगात जातील – राहूल गांधी

…..तर नरेंद्र मोदी आणि अंबानी तुरुंगात जातील – राहूल गांधी बेंगळुरू: राफेल कराराच्या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राफेल विमान खरेदीबाबत... Read more »