रायगड जिल्ह्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांनां फटका रायगड, दि. १८: रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, अलिबाग, महाड, माणगाव, गोरेगाव परिसरात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसानं लोकांची धावपळ उडवली. जिल्ह्यात आभाळ ... Read more »
पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांचा दावा मुंबई : राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली. राज्यात दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी कुक्कुट... Read more »
वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे अकोला जिल्ह्यात येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू अकोला, दि.१७ : अकोला जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात येत्या २८... Read more »
दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान, तर दहावीची परिक्षा... Read more »
मंत्री सुनिल केदार यांचे निर्देश मुंबई, दि.१६ : विविध डेअरींच्या माध्यमातून राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील दूधसंकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री... Read more »
१५ एप्रिलपर्यंत अर्ज जमा करण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. ८ वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. ०५ जून २०२१ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही... Read more »
राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार नागपूर : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून... Read more »
गृहमंत्र्यांनी केले पोलिसांचे विशेष कौतुक नागपूर: गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२१ ची ग्रामपंचायत निवडणूक मतप्रक्रिया १२ तालुक्यामध्ये दोन टप्यात ९२० मतदान केंद्रावर घेण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा घातपात न होता, शांततेत... Read more »
आज पासून फास्ट टॅग अनिवार्य; फास्ट टॅग नसल्यास भरावा लागणार ‘एवढा’ टोल देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांवरच्या सर्व मार्गिकांवर गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य राहील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जाहीर केलं... Read more »
३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न नागपूर: आपल्या देशात रस्ते अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये ७० टक्के प्रमाण हे १८ ते ४५ या वयोगटातील आहे. ही बाब... Read more »