नीरव मोदी चा आलिशान बंगला अखेर जमीनदोस्त देशभर गाजत असलेल्या पी.एन.बी. घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग मधील बंगला शेवटी आज जमीनदोस्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रित स्फोट करून हा बंगला पाडला.... Read more »
खा. विनायक राऊत व आ. राजन साळवी यांच्या हस्ते राजापूर रोड रेल्वे लूप लाईन क्र. २ चे लोकार्पण राजापूर रोड रेल्वे स्थानकात आज लूप लाईन क्र.२ कार्यान्वित करण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार... Read more »
अखेर नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द : उद्योगमंत्री सुभाष देसाई कोकणात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वापर करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष... Read more »
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करंजा – रेवस दहा आसनी नवी बोट सेवा सुरू अलिबाग ते उरण हा प्रवास सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सेवा सुरू करण्यात केली आहे. अलिबाग... Read more »
कल्याण येथे शिवसैनिकांचा पाकिस्तान विरोधात भव्य निषेध मोर्चा कल्याण : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी संघटनेने हल्ल्या केल्यानंतर या हल्ल्या विरोधात देशभरात तसेच सर्व क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक रस्त्यावर उतरून... Read more »
ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांचे निधन ज्येष्ठ साहित्यिक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे 8 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत निधन झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी बुधवारी रात्री दक्षिण आफ्रिकेतील... Read more »
पुणे, मुंबईसह नाशकात म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच : म्हाडा अध्यक्ष उदय सामंत म्हाडामध्ये हक्काचं घर मिळावं यासाठी अर्ज केलेल्या लाखो नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी पुणे, नाशिक व... Read more »
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. संग्राम कोते पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या... Read more »
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रमात नीलेश राणे यांची शिवसेनेवर टीका रायगड : रविवारी रायगडमधील माणगावमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी या कार्यक्रममध्ये भाषण... Read more »