रेडी बंदरावरील जहाजातील चिनी प्रवाशांसह अन्य कोणाला कोरोनाची लक्षणे नाहीत भीती न बाळगण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन मुंबई...
कोकण
Konkan
चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाला गती देण्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांचे निर्देश मुंबई: चिपळूण येथील...
Video: अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासासंदर्भात आ. महेंद्र दळवी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दरबारी
वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित मुंबई : पेण तालुक्यातील वरसई आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या...
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासासंदर्भात आ. महेंद्र दळवी यांना ठोस आश्वासन आज अलिबाग-मुरुड...
“मागच्या ५ वर्षांत सगळं विनोदीच चाललं होतं”; शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांचा भाजप व विनोद...
सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात वीज देण्यासाठी शासन सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत मुंबई :...
आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकासावर भर द्यावा – आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आदिवासी उपयोजनेचा निधीचा उपयोगासाठी...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देश सुरु आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल यांनी आज दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते....
रायगड जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती देण्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश मुंबई : रायगड जिल्ह्यात सुरू असलेली...
