भारतीय नौदलाची जहाजे आणि विशेष दलांच्या प्रात्यक्षिकांचे केले निरीक्षण ‘जहाज खरेदीदार’ भूमिकेतून ‘जहाज बांधणी’ करणारे आपण म्हणजे; किनारी नौदलातून महासागरी नौदलात परिवर्तन सिंधुदुर्ग, दि.: ४: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित... Read more »
“कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध” – उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीवर्धन(रायगड), दि. ४: श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन... Read more »
“आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी, दि. ३० : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र... Read more »
धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या, मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, दि. २९: पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास... Read more »
सागरी किनारा सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना मुंबई, दि. २६: राज्यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या... Read more »
“वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा” – पालकमंत्री रवींद्र चव्हाण मुंबई, दि. २३: वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच... Read more »
मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग करणार मत्स्यसाठ्यांचे संवर्धन
मत्स्योत्पादनावर होणारा विपरित परिणाम टाळण्यासाठी नवीन नियमावली मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी उपाययोजना मुंबई, दि. १९ : समुद्रातील मासेमारी करतांना अनेकदा लहान आकाराचे व कमी वयाचे मासे पकडले जातात. अशा... Read more »
जैव विविधतेने नटलेल्या परंतू सध्या धोक्यात असलेल्या पश्चिम घाटाबाबत ‘आयआयटी मुंबई’ने दिली धक्कादायक माहिती ! रत्नागिरी, दि. १७: पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी... Read more »
सागर तटीय क्षेत्रातील जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, दि. ८: सागर तटीय क्षेत्रात चक्रीवादळापूर्वीची सूचना देणाऱ्या आणि तत्काळ उपययोजना संदर्भात राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक... Read more »
मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन मुंबई, दि. २५ : मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्र,... Read more »