Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन २०२३ कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती

भारतीय नौदलाची जहाजे आणि विशेष दलांच्या प्रात्यक्षिकांचे केले निरीक्षण ‘जहाज खरेदीदार’ भूमिकेतून ‘जहाज बांधणी’ करणारे आपण म्हणजे; किनारी नौदलातून महासागरी नौदलात परिवर्तन सिंधुदुर्ग, दि.: ४: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित... Read more »

श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते लोकार्पण

“कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन क‍टिबद्ध” – उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीवर्धन(रायगड), दि. ४: श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते लोकार्पण

“आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी, दि. ३० : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र... Read more »

रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या, मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, दि. २९: पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास... Read more »

पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौका असल्याची गृह विभागाची माहिती 

सागरी किनारा सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना मुंबई, दि. २६: राज्यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या... Read more »

“वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा” – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

“वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा” – पालकमंत्री रवींद्र चव्हाण मुंबई, दि. २३: वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच... Read more »

मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग करणार मत्स्यसाठ्यांचे संवर्धन

मत्स्योत्पादनावर होणारा विपरित परिणाम टाळण्यासाठी नवीन नियमावली मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी उपाययोजना मुंबई, दि. १९ : समुद्रातील मासेमारी करतांना अनेकदा लहान आकाराचे व कमी वयाचे मासे पकडले जातात. अशा... Read more »

जैव विविधतेने नटलेल्या परंतू सध्या धोक्यात असलेल्या पश्चिम घाटाबाबत ‘आयआयटी मुंबई’ने दिली धक्कादायक माहिती !

जैव विविधतेने नटलेल्या परंतू सध्या धोक्यात असलेल्या पश्चिम घाटाबाबत ‘आयआयटी मुंबई’ने दिली धक्कादायक माहिती ! रत्नागिरी, दि. १७: पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी... Read more »

सागर तटीय क्षेत्रातील जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन

सागर तटीय क्षेत्रातील जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, दि. ८: सागर तटीय क्षेत्रात चक्रीवादळापूर्वीची सूचना देणाऱ्या आणि तत्काळ उपययोजना संदर्भात राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक... Read more »

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन मुंबई, दि. २५ : मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्र,... Read more »