Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ऑनलाईन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक

ऑनलाईन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे. नोंदणीकृत मोबाइल नंबर अचूक आणि अद्ययावत... Read more »

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई, दि. १७: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राज्यपालांच्या हस्ते २२ वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान

“योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून अपप्रचाराचा मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक” – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. ३: माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे... Read more »

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर्ष २०२४-२५ पर्यंत सुमारे १० हजार किमीचे डिजिटल महामार्ग तयार करणार

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर्ष २०२४-२५ पर्यंत सुमारे १० हजार किमीचे डिजिटल महामार्ग तयार करणार एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशभरात वर्ष २०२४-२५ पर्यंत १० हजार किमी चे ऑप्टिक फायबर केबल्सच्या... Read more »

फेब्रुवारी महिन्यात १२ चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणले जाणार

भारतात पुन्हा एकदा चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार आशियाई देशांमध्ये पुन्हा एकदा चित्ता या जंगली प्राण्याचे अस्तित्व वाढवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर दक्षिण आफ्रिका आणि भारताने आज स्वाक्षऱ्या केल्या.... Read more »

‘काश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी वादग्रस्त ट्वीट प्रकरणी मागितली दिल्ली उच्च न्यायालयची बिनशर्थ माफी 

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कार्यकर्ता गौतम नवलखा यांना दिलासा दिल्याचा न्या. एस. मुरलीधर यांच्यावर केला होता आरोप नवी दिल्ली/मुंबई, दि. ६: काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या २०१८ च्या आरोपांसाठी दिल्ली... Read more »

पनामा येथील ‘सीआयटीईएस कॉप 19’ या परिषदेत कासव आणि कासवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले

पनामा येथील ‘सीआयटीईएस कॉप 19’ या परिषदेत कासव आणि कासवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले मुंबई, दि. २५: गोड्या पाण्यातील बटागूर कचुगा कासवाच्या प्रजातीचा लुप्त होणाऱ्या प्रजातींमध्ये समाविष्ट करण्याच्या भारताच्या... Read more »

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकावर झेप

आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप मुंबई, दि. ४ : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात (Performance Grading Index- PGI) एकूण एक हजार गुणांकनापैकी ९२८ गुण मिळवून महाराष्ट्राने देशात  प्रथम क्रमांक  पटकावला आहे.   २०१९ च्या तुलनेत २०२०-२१... Read more »

विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि शंका व्यक्त करण्याची सवय लावण्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे शिक्षकांना आवाहन

राष्ट्रपतींच्या हस्ते शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान नवी दिल्‍ली, दि. ५ : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (५ सप्टेंबर २०२२) विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे, शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, देशभरातील ४५ शिक्षकांना... Read more »

पद्म पुरस्कार – २०२३ साठी नामांकने पाठवण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत खुली

पद्म पुरस्कार – २०२३ साठी नामांकने पाठवण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत खुली नवी दिल्‍ली, दि. ४ : प्रजासत्ताक दिन, २०२३ च्या निमित्ताने घोषित करण्यात येणार्‍या पद्म पुरस्कार २०२३ साठी ऑनलाईन नामांकने/शिफारशी... Read more »