‘या’ देशाने केला पाकिस्तानचा अतिधोकादायक २१ देशांच्या यादीत समावेश युनायटेड किंग्डमनं पाकिस्तानचा अतिधोकादायक २१ देशांच्या यादीत समावेश केला आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत, करव्यवस्थेतील ढिसाळपणामुळे आर्थिक गैरव्यवहारांचं वाढलेलं प्रमाण यामुळे हे देश धोकादायक... Read more »
‘दहशतवाद्यांना होणारा वित्त पुरवठा पाकिस्तानने थांबवावा’ दहशतवाद्यांना होणा-या वित्त पुरवठ्याबाबत पाकिस्ताननं आपल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कारवाई येत्या जूनपर्यंत करावी, असा कडक इशारा आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे. या कृतीदलातल्या तुर्कस्तान... Read more »
पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा भारतानं केला तीव्र निषेध नवी दिल्ली: शीखांचे धर्मगुरु श्री गुरु नानक देवजी यांच्या पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा, भारतानं तीव्र निषेध केला आहे. शीख समाजाची... Read more »
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल हवाई वाहतूक प्रशासकांनी अमेरिकी विमान कंपन्या आणि त्यांच्या वैमानिकांना जारी... Read more »
बोफोर्स तोफांचं अग्नितांडाव, ५० दहशतवादयांचा केला खात्मा जम्मू-काश्मीर: रविवारी भारताने पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर कालही सोमवारी अजून सात दहशतवादी तळांना लक्ष केले. यावेळी ५० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.... Read more »
पाकव्याप्त काश्मीर मध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, २२ दहशतवाद्यांसह पाक सैनिकांचा खात्मा जम्मू आणि काश्मीर: भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान कडून वारंवार शस्त्रसंधीचे उंलंघन करण्यात येत होतं. आज सकाळी पाकव्याप्त काश्मीर... Read more »
काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आणि त्यात पाकिस्तान अथवा इतर कोणत्याच देशाला स्थान नाही: राहुल गांधी नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० व ३५अ हटवल्यानंतर पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात आगपाखड झाली.... Read more »
‘हा’ पाकिस्तानी अभिनेता म्हणाला “हो, मी आय.एस.आय. चा गुप्तचर आहे पाकिस्तान: सध्या भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये काश्मीर मधील कलम ३७० वरून वातावरण तंग आहे. अगदी सीमेवरही दोन्ही सैन्याने बंदुका ताणून धरल्या... Read more »
काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शून्य प्रतिसादामुळे मिळालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले … सुरुवातीला भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. हे कलम रद्द केल्यावर... Read more »
काश्मीर प्रश्नी भारत तिसऱ्या कोणाचीच मध्यस्ती सहन करू शकत नाही; भारताने टोचले ट्रम्प यांचे कान वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारताने खोडून टाकला आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते... Read more »