तिकीट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला?; अभिनेते सुमित राघवन यांचा उद्विग्न सवाल नाशिक: नाटक-सिनेमा चालू असताना कोणाचा तरी मोबाईल वाजणे, मोठ-मोठ्याने बोलणे हे सध्या नित्याचेच झाले आहे. या सर्वांचा दर्दी... Read more »
चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ६० टक्के मतदान सोमवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली... Read more »
चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटचा रणसंग्राम लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील ९ राज्यांमधल्या ७१ जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची... Read more »
Live : पहा राज ठाकरे यांची सभा थेट नाशिक येथून Read more »
काका राज ठाकरे आणि पुतण्या आदित्य ठाकरे आज नाशिक मध्ये नाशिक: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली... Read more »
राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यात सलग दुसऱ्या दिवशी पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसाने कांदा, ज्वारी, उन्हाळी बाजरी आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर... Read more »
अवकाळी पावसाने आज पुन्हा महाराष्ट्रातल्या काही भागात लावली हजेरी गेले तीन-चार दिवस कोकण तसेच पुणे, नाशिक पट्ट्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटात अनेक ठिकाणी पाऊस पडला. दिंडोरी तालुक्यात... Read more »
जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांनाच शिवसेनेचा पाठिंबा असेल – आदित्य ठाकरे नाशिक: भारतीय जनता पक्षाने शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, राम मंदिर या तीन प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच शिवसेनेने त्यांच्यासोबत युती केली. युती झाली म्हणून... Read more »
…तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा नाशिक: भारत-पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सोशल मीडियावर या परिस्थिबद्दल कंमेंट्स, पोस्टचा महापूर आला आहे. सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो... Read more »
किसान सभेचा लाँग मार्च स्थगित, महाजनांसोबत बैठकीत तोडगा नाशिक: अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्यावर्षी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत किसान... Read more »