मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घेण्याची गरज उस्मानाबाद, दि. १४ : राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन... Read more »
“अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे” – जयंत पाटील यांची टीका मुंबई, दि.२४: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राहत्या घरी व इतर १० ठिकाणांवर सीबीआय ने आज सकाळी... Read more »
अवैध सावकारीविरोधात आ. विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करणार – वित्तमंत्री जयंत पाटील
अवैध सावकारीविरोधात आ. विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करणार – वित्तमंत्री जयंत पाटील राज्यात सावकारांकडून होणारी कर्जदारांची पिळवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सावकारी अधिनियम अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू... Read more »
आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे १४ हजार ६०० कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत पाटील नागपूर :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले... Read more »
कॅबिनेट मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी... Read more »
अजित पवार व भाजपला धक्का! जयंत पाटील झाले अधिकृत विधिमंडळ गटनेते मुंबई: अजित पवार आणि भाजप यांच्या बहुमताच्या दाव्याची हवा काढणारी बाब आज समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते कोण याबाबत... Read more »
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, वाचा कोण आहेत ‘ते’ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी... Read more »
Video पहा : उमेदवार यादी निर्णायक अवस्थेत – जयंत पाटील उमेदवारांच्या नावांदर्भात प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, “उमेदवार यादी निर्णायक अवस्थेत आहे. काँग्रेस व मित्रपक्षांशी... Read more »
Video : गेल्या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या ६० निर्णयांच्या प्रक्रियेवर जयंत पाटील यांनी केलीय टीका गेल्या आठवड्यात राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६० पेक्षा अधिक निर्णय घेतले. घोषणांचा पाऊस पाडला. राज्याच्या तिजोरीत खडखडाट... Read more »
अभिनंदन वर्थमानपेक्षा पंतप्रधानांना पक्षाचा मेळावा अधिक महत्वाचा – जयंत पाटील यांची टीका पुलवामा हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तनामध्ये घुसून एअर स्टाईक केले होते, त्यांनतर भारतीय हद्दीत पाकिस्तानने हवाई हल्ला केला त्यास... Read more »