छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा ४ मे १९९५ रोजी शिवसेना-भाजप चे राज्यात सरकार असताना बॉम्बे चे मुंबई असे अधिकृतरित्या नामकरण करण्यात आले. परंतू याची सुरुवात ही एक तपापूर्वी सुरू झाली... Read more »
राज्यातील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीबाबत घेतला आढावा मुंबई, दि.२०: राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्या काळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या वितरण... Read more »
भुजबळ म्हणाले “गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी” मुंबई, दि. १२: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर लगेच शिवभोजन थाळी योजनेच्या रूपाने शिवसेनेने निवडणूकीत दिलेलं एक आश्वासन... Read more »
अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट मुंबई, दि. ६: अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय... Read more »
गरीब जनतेसाठी केरोसिनच्या अटी, नियम शिथिल करण्याचे – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश मुंबई : सामान्य जनतेकडे गॅस कनेक्शन असते परंतु गॅस सिलेंडर विकत घेण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे त्यांना केरोसिन... Read more »
स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारकांच्या समस्या सोडविणार – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनसोबत बैठक मुंबई : संपूर्ण राज्यातील परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ, हॉकर्स, केरोसीन परवाना... Read more »
‘शिवभोजना’साठी आधारकार्डची सक्ती नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई २२: दिनांक २६ जानेवारी रोजी सुरु होणारी ‘शिवभोजन’ योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही.... Read more »
कॅबिनेट मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी... Read more »
शिक्षण घेण्यासाठी जात, लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न पुणे : भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर... Read more »
राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे व... Read more »