“वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा” – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन जळगाव, दि. १६ : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या... Read more »
“अहमदनगरमध्ये नवीन शासकीय पशुवैद्यक पदवी महाविद्यालय” – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. २०: शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य देणाऱ्या सरकारने पशुपालनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यात नवीन शासकीय पशुवैद्यक पदवी... Read more »
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’ मराठी भाषा विभागाचा उपक्रम मुंबई/धुळे, दि. १०: माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस... Read more »
आदिवासी बांधवांच्या कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जो जे वांछील ते तो लाहो’ प्रमाणे धोरण
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन नंदुरबार, दि. २०: आदिवासी बांधवांचे जीवनमान, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देत, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जें वांछील तो ते लाहो,’ या... Read more »
कोणत्याही जाती-जमातीतील बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी २७ हजार घरकुले मंजूर नंदुरबार, दि. १८: शबरी घरकुल योजनेत राज्यात चालू वर्षात १ लाख ६० हजार घरांचे वितरण करण्यात येणार असून, एकट्या नंदुरबार... Read more »
राज्यपाल व पालकमंत्र्यांनी केले स्वागत शिर्डी, दि. ७: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर विमानाने आगमन झाल्यानंतर... Read more »
तापी नदीवरील चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्यांपासून बंद नंदूरबार, दि. ३०: नंदूरबार जिल्ह्यात तापी नदीवर चारशे कोटी खर्च करून दोन बॅरेज तयार करण्यात आले आहेत. या बॅरेजेसमुळे सिंचनाची मोठी सोय होणार... Read more »
आजपासून राज्यात ‘थायरॉईड जनजागृती व उपचार अभियाना’चा शुभारंभ मुंबई, दि. ३०: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामार्फत थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व... Read more »
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा नाशिक, दि. २: जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री... Read more »
आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद नंदुरबार, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता, आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटी रुपयांची... Read more »