वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भेट देत परीसरातील शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून चंद्रपूर दि. १८: वरोरा व भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढाळा, एकार्जुना, चिनोरा व नंदोरी... Read more »
“महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल” – राज्यपाल रमेश बैस अमरावती, दि. ९: गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत... Read more »
विदर्भात प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये एकूण २२२ धान खरेदी केंद्रे सुरू नागपूर, दि. २१: विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन मार्फत ५१ तर आदिवासी विकास महामंडळाची १७१ अशी एकूण २२२ धान... Read more »
१३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार मुंबई दि. १८: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सत्तर सावंगा बॅरेजच्या १७३ कोटी ९ लाख रुपये खर्चास प्रशासकीय खर्चास मान्यता देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.... Read more »
विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात गडचिरोली, दि. १५: गडचिरोली जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज... Read more »
मंगरूळपीर तालुक्यातील बॅरेजेसना मान्यता वाशीम/मुंबई, दि. ८: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील २ बॅरेजेसना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे वाशीम जिल्ह्यातील गावांना... Read more »
दसर्याच्या दिवशी नागपूर मनपा हद्दीत कत्तलखाने व मांस विक्री बंद राहणार नागपूर, दि. १९: दसरा दिनानिमित्त मंगळवार २४ ऑक्टोंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन... Read more »
दहा हजार घरांचे नुकसान; घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले नागपूर दि. २४: नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून... Read more »
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मोर्चाचे करण्यात आले होते आयोजन वर्धा, दि. १३: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी... Read more »
भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी अधिवेशनाचे आयोजन- विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांची माहिती नागपूर, दि. ८: भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी... Read more »